जागतिक दुग्ध परिषदेत ‘गोकुळ’चा आवाज आंतरराष्ट्रीय दूध परिषदेसाठी डॉ. चेतन नरके यांची निवड
कोतोली-पांडुरंग फिरींगे जागतिक दुग्ध व्यवसायाच्या भवितव्यावर मंथन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दूध प्रक्रिया परिषदेत ‘गोकुळ’ दूध संघाचा आवाज घुमणार आहे. ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांची या प्रतिष्ठित परिषदेसाठी निवड झाली असून,…
महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी दुबईत सुवर्णसंधी; ‘महाबीझ २०२६’ जागतिक परिषदेचे आयोजन
मुंबई/दुबई: महाराष्ट्रातील स्थानिक उद्योजकांना जागतिक बाजारपेठेची दारे उघडून देण्यासाठी दुबईतील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यावसायिक नेटवर्किंग संस्था ‘जीएमबीएफ ग्लोबल’ (GMBF Global) सज्ज झाली आहे. येत्या ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२६ रोजी…
कै. संभाजी भाऊ पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत उंड्री स्पोर्ट्स विजेते
पन्हाळा प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगेकै. पांडुरंग भाऊ पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, दिगवडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कै. संभाजी भाऊ पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेला पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अत्यंत…
कोतोलीवर शोककळा… ऐन उमेदीत विनायक तुरंबेकर यांचे अकाली निधन
कोतोली | प्रतिनिधीकोतोली येथील विनायक नामदेव तुरंबेकर यांचे आज पहाटे अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ऐन उमेदीच्या काळात काळाने घाव घातल्याने संपूर्ण कोतोली परिसरावर शोककळा पसरली आहे. ही घटना…
शाळेच्या उपक्रमांनी प्रेरित होऊन लंडनस्थित युवकाकडून विद्यामंदिर कांटे शाळेस आर्थिक मदत
शाहुवाडी -प्रतिनिधी पांडुरंग फिरींगेशाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या विद्यामंदिर कांटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नाविन्यपूर्ण शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांनी लंडनमध्ये कार्यरत असलेल्या युवकाला प्रेरित करून सामाजिक बांधिलकीचे सुंदर उदाहरण घडवले…
उद्योजक व नव-उद्योजकांसाठी दुबई येथे ‘महाबीज’ परिषदेचे आयोजन; कोल्हापुरात ‘रोड शो’!
कोल्हापूर:आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादनांचे प्रमोशन व व्यवसायाच्या जागतिकीकरणासाठी (ग्लोबलायझेशन) गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम च्या वतीने ‘महाबिझ परिषदेचे आयोजन दुबई येथे दर दोन वर्षांनी करण्यात येते. महाबिझ 2026 ‘रोड शो’ नुकताच राजश्री…
शालेय राष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी विवेकानंद कॉलेजच्या अनुष्का पाटीलची महाराष्ट्र संघात निवड
कोल्हापूर प्रतिनिधी इंदापूर, पुणे येथे 27 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय 17 वर्षाखालील मुलींच्या शालेय कुराश स्पर्धेत विवेकानंद कॉलेजची अनुष्का अजित पाटील (इयत्ता ११वी, विज्ञान) हिने अतिशय दमदार…
विवेकानंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय एड्स दिन; सायकल रॅली, पथनाट्य व शपथेद्वारे प्रभावी जनजागृती
कोल्हापूर : प्रतिनिधी मानवी जीवन अधिक समृद्ध, सुरक्षित व रोगमुक्त करण्यासाठी एड्सविषयी जागरूकता अत्यावश्यक आहे. 21 व्या शतकाच्या उत्तरार्धात मानवजातीसमोर भीषण आव्हान ठरलेला एचआयव्ही–एड्स हा संसर्गजन्य आजार आजही विकसनशील देशांमध्ये घातक…
विवेकानंद कॉलेज : विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांना पंख देणारे समृद्ध व्यासपीठ – विंग कमांडर गजानन हरळीकर
कोल्हापूर :आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर मर्यादित न राहता आपल्या सुप्त क्षमतांना वाव देणे आणि त्यांचे करिअर संधींमध्ये रूपांतर करणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीने विवेकानंद कॉलेज म्हणजे विद्यार्थ्यांना दिशा…
पन्हाळगडावरील धर्म कोठी वास्तूत साकारले ऐतिहासिक मुझियम (संग्रालय)
भारतीय पुरातत्व खात्याकडून ऐतिहसिक वास्तूला झळाळीगडकोटांची छायाचित्रे व माहिती पर्यटकांना एकाचा छताखाली संधी रामचंद्र काशीद-पन्हाळा: पन्हाळगडावरील धर्म कोठी वास्तूत ऐतिहासिक मुझियम (संग्रालय)साकारले असून भारतीय पुरातत्व खात्याकडून ऐतिहासिक वास्तूला झळाळी दिली…
Sagar Bagade म्हणाले ‘ मी ही कधी अनाथालयात राहिलो, म्हणूनच घेतले अनाथांना दत्तक
Sagar Bagade यांचे काम प्रेरणादायी: नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक Kolhapur: Sagar Bagade सागर बगाडे यांचे काम प्रेरणादायी आहे, असे, पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी शिक्षक दिनाचे औचित्य…
आता ‘वारणा विद्यापीठ’; महाराष्ट्राच्या पहिल्या क्लस्टर विद्यापीठाला राज्य सरकारची मान्यता
कोल्हापूर : महाराष्ट्र सरकारने शासकीय विद्यापीठांना लहान विद्यापीठांमध्ये विभाजित करण्याच्या धोरणांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगरला राज्यातील पहिले क्लस्टर विद्यापीठ सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ चालवत असलेल्या…
PM Kisan Yojana: तांत्रिक त्रुटींमुळे अनेक शेतकरी वंचित
PM kisan yojana representational image. Aaplibatmi
शाहुवाडी तालुक्यात रानडुक्करांकडून रताळी पिकाचे नुकसान
पिशवी : शाहुवाडी तालुक्यांत मुसळधार पावसाने ऐकीकडे सोयाबीन,भुईमुग आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तर जोमांत असलेल्या रताळी पिकांत रान डुकरांनी हल्ला चढवला असुन कवळ्या रताळी पिकांचे वेल उखडून टाकल्याने ते…


















